महाराष्ट्रातील शेतकऱ्यांद्वारे जैवतंत्रज्ञानाची मागणी
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांद्वारे जैवतंत्रज्ञानाची मागणी जागतिक स्पर्धेत टिकाव लागण्यासाठी कापसाचे उत्पादन वाढविण्यावर भरनॅशनल फार्मर्स एम्पॉवरमेंट इनिशिएटिव्ह अर्थात एनएफईआयच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत शाश्वत उत्पादनक्षम शेतीसाठी जैव तंत्रज्ञानाच्या महत्त्वावर भर दिला. विविध जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी जैव तंत्रज्ञानासह अनुवांशिकरित्या सुधारित (जीएम) वाणांची पिके उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
Nagpur Media News 2025-03-07 Krushi